नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण-मुख्यमंत्री ठाकरे

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना मुंबई ,१६ जून /प्रतिनिधी

Read more

महामारीपासून आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवर दिला भर-पंतप्रधान

महामारीच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला सावरण्यात , जोडण्यात , दिलासा देण्यात आणि आनंदी ठेवण्यात मदत केली: पंतप्रधान प्रतिभा, बाजारपेठ, भांडवल

Read more

पर्यटनस्थळे आजपासून पर्यटकांसाठी खुली-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हयातील धार्मिकस्थळे पूर्णत: बंद कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन कण्याचे अवाहन व्यावसायिकांनी सात दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक औरंगाबाद, १६जून /प्रतिनिधी :-

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 140366 कोरोनामुक्त,1281रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,१६जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 252 जणांना (मनपा 19, ग्रामीण 233) सुटी  देण्यात आली.

Read more

योग दिन नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करावा-जिल्हाधिकारी चव्हाण

औरंगाबाद,१६जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात 21 जून रोजी ‘योग दिन’ कोरोनाचे नियम पाळून नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या

Read more

केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा अशी मागणी करत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत ओबीसींच्या प्रश्नांबाबत बैठक मुंबई ,१६ जून /प्रतिनिधी :- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी सर्वोच्च

Read more

एलएमएस ज्वेलर्सला तब्बल ४० लाख १८ हजारांचा गंडा,कारागिराला अटक 

औरंगाबाद ,१६जून /प्रतिनिधी :- दागिने बनविण्‍यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्‍पर विक्री करुन एलएमएस ज्वेलर्सला तब्बल ४० लाख १८

Read more

मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का ? : नाना पटोले

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला ? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न मुंबई,१६जून /प्रतिनिधी

Read more

सायकलपटू संतोष बालगीर यांचा सत्कार

औरंगाबाद ,१६जून /प्रतिनिधी :- संजीवनी सफर या मोहिमेअंतर्गत जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन व संरक्षण तसेच भारतीय सैनिकांना मानवंदना हा संदेश घेऊन संतोष बालगीर हे गेल्या 20

Read more

मानव-वन्यजीव सहजीवन विकसित करण्यात मानद वन्यजीव रक्षकांची भूमिका मोलाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, १६जून /प्रतिनिधी :- मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्वाचा दुवा आहेत.

Read more