सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

विद्यार्थी, पालक, सर्व कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करून निर्णय मुंबई, दि. २८ : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो

Read more

राज्यात कोरोनामुक्तांची संख्या पोहोचली साडेपाच लाखाच्या उंबरठ्यावर

राज्यभरात १ लाख ८०  हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२८: राज्यात आज ११ हजार ६०७

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,नऊ मृत्यू

जिल्ह्यात 17224 कोरोनामुक्त, 4644 रुग्णांवर उपचार सुरूऔरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 245 जणांना (मनपा 145, ग्रामीण 100) सुटी

Read more

महाविकास आघाडी सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 28 ऑगस्ट 2020: पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच हे सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात

Read more

जालना जिल्ह्यात 61 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

81 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि. 28 :- जालना शहरातील एकुण 81 रुग्णांना जिल्हा

Read more

नांदेड जिल्ह्यात 215 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 28 :- शुक्रवार 28 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 168 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा

Read more

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

मुंबई दि.28- राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी

Read more

मला आणि माझ्या कुटूंबाला एका दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक -रियाचा आरोप

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीने आता प्रसार माध्यमांसमोर येण्यास सुरुवात केली आहे. रियाच्या अडचणींमध्ये वाढ होताना

Read more

संजय भाटिया यांनी घेतली उपलोकायुक्त पदाची शपथ

राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिली शपथ मुंबई, दि.28:  मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटिया यांनी आज

Read more

देशात २४ तासांत १ हजार ५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू ,26 लाख रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली,28 ऑगस्ट : भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७७ हजार २६६ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५७ रुग्णांचा

Read more