बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास,भारताची सुवर्ण कामगिरी

इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी मुंबई : ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम

Read more

राज्यात १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम मुंबई, दि.३०: राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार

Read more

कोरोना संकटात शेतकर्‍यांनी क्षमता सिद्ध केली,’लेट द गेम बिगिन’, मोदींचा मंत्र

लोकल खेळण्यांसाठी ‘व्होकल’ होण्याची गरज-पंतप्रधान मोदी नवी दिल्ली,30 ऑगस्ट कोरोनाच्या भीषण संकटात शेतकर्‍यांनी आपली क्षमता सिद्ध केली. देशात यंदा खरीप पेरण्यांमध्ये

Read more

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’ द्वारे केलेले संबोधन

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. अगदी सरसकट पाहिल्यानंतर जे जाणवते ते म्हणजे, नागरिकांना आपल्या जबाबदारीचे, दायित्वाचे भान आले आहे. लोक आपली काळजी घेत आहेत, त्याचप्रमाणे रोजची कामे करीत आहेत आणि ते  करताना यांना त्रास होवू नये, असेही त्यांना वाटतेय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे. बहुतांश ठिकाणी पर्यावरणस्नेही गणेशाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, अगदी बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे – आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक दृढ नाते आहे. आपल्या प्रत्येक सण-उत्सवाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जास्त मिळतो असा संदेश एकीकडे दिला जातो. आणि दुसरीकडे, आपले सगळे सण-उत्सव हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात. ज्याप्रमाणे बिहारमधल्या पश्चिमी चंपारणमध्ये अगदी युगांयुगांपासून थारू आदिवासी समाजाचे लोक 60 तासांचा लॉकडाउन अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘60 घंटे का बरना’चे पालन करतात. निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजाने ‘बरना’ पाळणे आपल्या परंपरेचा भाग बनवले आहे. आणि ही परंपरा ती मंडळी युगांपासून पाळत आहेत. या काळामध्ये गावामध्ये कोणी येत नाही. कोणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाही. जर कोणी घराबाहेर पडले किंवा बाहेरून कोणी आले

Read more

पंतप्रधानांनी केला उल्लेख,रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची केली  उकल

नवी दिल्ली ,३०ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील  ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 239 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,पाच मृत्यू

जिल्ह्यात 17917 कोरोनामुक्त, 4544 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 380 जणांना (मनपा 300, ग्रामीण 80)

Read more

समथिंग गिव्ह बॅक टू सोसायटी ही लोकचळवळ उभा करण्याचा मानस

डॉ. हेडगेवार, धूत, कमलनयन बजाज रुग्णालयांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी औरंगाबाद,दि.30कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या संकटाचा वैज्ञानिक दृष्टीने सामना करणे आवश्यक आहे. त्यासाठी

Read more

विना मास्क मॉर्निग वॉक करणाऱ्यांना प्रशासनातर्फे सक्त ताकीद: नियमांचे पालन न केल्यास गुन्हा नोंदवणार

विद्यापीठ परिसरात प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती औरंगाबाद, दि. 30 : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. ह्या आजारावर नियंत्रण

Read more

नांदेड जिल्ह्यात 301 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 30 :- रविवार 30 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 129 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा

Read more

परभणीत १६ व्यापारी पॉझिटीव्ह

परभणी,परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी दिनांक 30 रोजी शहरातील 14 सेंटरवर 165 व्यापा-यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात

Read more