कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

रत्नागिरी ,३० मार्च /प्रतिनिधी :- शासनाने महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा

Read more

समाजाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाची आवश्यकता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई,८ मार्च / प्रतिनिधी :- समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना सबळ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

Read more

उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास गती द्यावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई ,७ मार्च / प्रतिनिधी :-उस्मानाबाद येथे 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या क्षमतेच्या रूग्णालयासाठी जागा निश्च‍ितीकरण

Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल

Read more

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई,२० जानेवारी / प्रतिनिधी :-  महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची सुरक्षा

Read more

महाराजा सयाजीराव गायकवाडांचे कार्य नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणणार: स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या ५० पुस्तकांचे प्रकाशन नाशिक ,४ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर

Read more

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 50 टक्के फी आकारण्यात यावी-आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घेण्यात यावी तसेच शिष्यवृत्ती व ईबीसी चा लाभ

Read more

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे ५० वे वार्षिक अधिवेशन मुंबई, ५

Read more

भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून

Read more

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021

Read more