पाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतीमानतेने राबवणार – मुख्यमंत्री ठाकरे

मनपाच्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ गुंठेवारीचा प्रश्नही लवकरच सोडवणार कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी कटाक्षाने बाळगावी औरंगाबाद, दिनांक 12 :  पाणी, रस्ते,

Read more

महसूल यंत्रणा बळकटीकरणासाठी प्रयत्न – महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि.६ : मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे

Read more

सतीश चव्हाण यांनी आक्रमक पणे प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले-सत्तार

औरंगाबाद –: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सतीश चव्हाण यांनी मागील बारा वर्षांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या

Read more

खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपुजन  शिर्डी, दि. २२ : श्रीरामपूर तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन

Read more

ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘महाआवास अभियान (ग्रामीण)’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार मुंबई, दि. २० : ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत

Read more

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 औरंगाबाद, दि.17 :-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुलमंडी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर

Read more

नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही-महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

रत्नागिरी दि. 31: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश महसूल

Read more

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेले काम प्रशंसनीय – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्गनगरी दि.31: सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेले काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला आहे. आरोग्य यंत्रणेसोबत इतर यंत्रणांनीही अहोरात्र

Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील वीज प्रश्न मार्गी लागेल

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक मुंबई, दि. २७: औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग, शेतकरी यांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी

Read more

आरोग्य, कृषीसह आवश्यक कामांसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करुन देणार -पालकमंत्री सुभाष देसाई

·  आरोग्याच्या रिक्त पदभरतीसाठी ,कृषीचा वीजप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेणार · आयुष रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी यांनी महिन्याच्या आत जागा निश्चित करण्याचे निर्देश

Read more