जालना जिल्ह्यात 52 संशयीत कोरोना बाधीत

जालना दि. 14 :- जालना   जिल्ह्यात मंगळवारी रात्री 52 संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना बाधीत आढळून आले असून त्यापैकी 50 रुग्ण हे

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 5229 कोरोनामुक्त, 3227 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज  168 जणांना  (मनपा 122 , ग्रामीण 46

Read more

राज्यात कोरोनाच्या ११ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम मुंबई, दि.५: राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या

Read more

भारतीय मुद्रांक कायदा 1899 मधील दुरुस्ती ,नव्या नियमांची अंमलबजावणी

नवी दिल्‍ली, 30 जून 2020 वित्त कायदा 2019 च्या माध्यमातून आणलेल्या भारतीय मुद्रांक कायदा 1899 मधील दुरुस्त्या आणि त्याअंतर्गत करण्यात

Read more

सक्रीय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

रुग्ण बरे होण्याचा दर 58.56 टक्के नवी दिल्ली-मुंबई, 28 जून 2020: कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित

Read more

कर्तव्य बजावण्यात अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या, अपयशी ठरलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी-औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद  दि. २६ – शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची भयावह पद्धतीने वाढत चाललेली संख्या, ही साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असणाऱ्या

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आज 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि. 26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4492 झाली आहे. आज

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आज 163 रुग्णांची वाढ,एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3819 झाली आहे. आज

Read more

शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा मुंबई, दि. २२ :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी

Read more

खेड्यांमध्ये टिकाऊ ग्रामीण पायाभूत सुविधा आणि इंटरनेटसारख्या आधुनिक सुविधा पुरवण्यावर या अभियानात भर : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2020 रोजी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले नवी दिल्ली, 20 जून 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read more