कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज; राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य

Read more

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या

Read more

औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम 2021 या नियमास मान्यता औरंगाबाद,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-​मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे हे औरंगाबाद

Read more

पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

·         बालानगर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन ·         आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण औरंगाबाद,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण तालुक्यातील  नागरिकांना

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 266 कोरोनामुक्त, 154 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 15 जणांना

Read more

भारताच्या संरक्षणविषयक उत्पादकतेला अधिकाधिक ‘भारतीय’ करण्यासाठी डीआयएटी प्रयत्नशील : संरक्षण मंत्री

महत्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयक संरक्षण संस्था- DIAT प्रयत्नशील क्वांटम तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन विषयक अध्ययन   

Read more

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर

Read more

देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना

उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना

Read more

मुंबईतील स्वातंत्र्यचळवळ नेतृत्वहीन झाली, त्यावेळी मुंबईतील विद्यार्थिनी आणि महिलांनी आंदोलन जिवंत ठेवले : रोहिणी गवाणकर

मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-“भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षा देखील

Read more

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

जयंती दिनानिमित्त हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळी केली विशेष सजावट मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात

Read more