लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून  निर्णय घेऊ कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा – मुख्यमंत्र्यांचे

Read more

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणे,पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी नागरिकांनी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे – उपमुख्यमंत्री

Read more

पंतप्रधानांकडून टोक्यो 2020 मधील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन

प्राथमिक स्तरावर खेळांची लोकप्रियता वाढून प्रतिभावान खेळाडू पुढे येतील यासाठी कार्यरत राहण्याचे पंतप्रधानांचे आवाहन नवी दिल्ली,८ऑगस्ट /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read more

कोविड प्रतिबंधक लसीकरणात भारताने एकूण 50.68 कोटींचा टप्पा केला पार

गेल्या 24 तासांत लसीकरणाच्या जवळपास 56 लाख मात्रा सध्याचा रोगमुक्तीचा दर 97.39 % गेल्या 24 तासात 39,070 दैनंदिन नवीन रुग्णांची

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 846 कोरोनामुक्त, 252 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,८ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 33 जणांना (मनपा

Read more

स्वदेशी बनावटीचे विमानवाहक ‘विक्रांत’जहाजाचा पहिला सागरी प्रवास यशस्विरीत्या पूर्ण

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021 स्वदेशी बनावटीच्या विमानवाहक ‘विक्रांत’ जहाजाने (IAC) आज आपली पहिली सागरी यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. 4 ऑगस्ट 21

Read more

अत्यंत विशेषाधिकारप्राप्त आणि सर्वात असुरक्षित यांच्यातील न्याय मिळवण्यासाठीचे अंतर कमी करणे अत्यंत आवश्यक: सरन्यायाधीश

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021 “भारतात न्याय मिळवून देणे हेच एकमेव आकांक्षाप्राप्त ध्येय नाही. आम्हाला ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी सरकारच्या विविध विभागांशी

Read more

पंतप्रधान येत्या 10 ऑगस्ट रोजी उज्ज्वला 2.0 योजनेला प्रारंभ करणार

नवी दिल्ली,८ऑगस्ट /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी,10 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, एलपीजी कनेक्शन

Read more

‘ऑगस्ट क्रांतिदिना’निमित्त स्वातंत्र्यसैनिकांना उपमुख्यमंत्र्यांकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

मुंबई :- “देशवासियांसाठी ‘नऊ ऑगस्ट’क्रांतीदिनाचं महत्त्व स्वातंत्रदिनाइतकंच आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारला 1942 मध्ये आजच्याच दिवशी ‘चले जाव’असं

Read more

राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

मुंबई,८ऑगस्ट /प्रतिनिधी :-  राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ

Read more