कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्षम-पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी  घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील

Read more

महाआवास योजनेत उत्कृष्ट कार्य केलेल्या गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

औरंगाबाद,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील महाआवास योजनेत उत्कृष्ट कार्य केलेल्या गावांना पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह

Read more

पैठणच्या औद्यागिक विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात- उद्योगमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन व सुविधा देणे आवश्यक आहे. पैठण औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना वीज, पाणी, रस्ते

Read more

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार – मंत्री नवाब मलिक

पुणे जिल्ह्यात वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या ७ कोटी ७६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल मुंबई,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी

Read more

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ७४ पोलीस पदक

नवी दिल्ली, दि. 14 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४  पोलीस

Read more

संदीप काळे यांना बाळशास्त्री जांभेकर तर महेश जोशी यांना अनंतराव भालेराव पुरस्कार

मुंबई,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले

Read more

ग्रंथप्रेमी ​श्याम देशपांडे यांचे निधन

औरंगाबाद​,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-​  राजहंस प्रकाशनाचे औरंगाबाद प्रतिनिधी​,​ ग्रंथप्रेमी ​आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सदस्य ​श्याम देशपांडे यांचे वयाच्या ​६६​ व्या

Read more

वाहन भंगारात काढण्याचे धोरण ,क्षमता संपलेली वाहने वैज्ञानिक पद्धतीने रस्त्यांवरून काढून देशातील वाहनांच्या आधुनिकीकरणात मोठी भूमिका बजावेल:पंतप्रधान

वाहने भंगारात काढण्याविषयीच्या राष्ट्रीय धोरणाचा शुभारंभ हे धोरण  10 हजार कोटी रुपयांहून अधिकची नवीन गुंतवणूक आणेल आणि हजारो रोजगार निर्माण

Read more