पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात

मुंबई,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित

Read more

वटसावित्री पोर्णिमा निमित्त वटवृक्षांच्या (वडाच्या) रोपांची लागवड

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण औरंगाबाद,२४ जून/प्रतिनिधी :-जनसहयोग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वटसावित्री पोर्णिमा निमित्त वटवृक्षांच्या (वडाच्या) रोपांची लागवड उपक्रमातंर्गत

Read more

नांदेडात वाळूचा अवैध उपसा करणार्‍यांवर कारवाई,50 तराफे जाळून नष्ट

नांदेड,२१जून /प्रतिनिधी :- जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी अवैध उपसा सुरू असल्याने वैतागलेल्या जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री अवैध उपसा

Read more

खामनदी विकास कामात नागरिकांची लोक चळवळ उभी राहावी-निखिल गुप्ता

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केली खाम नदी विकास कामाची पाहणी औरंगाबाद,१९ जून /प्रतिनिधी :-  ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवनाचे काम

Read more

‘माझी वसुंधरा’ अभियान राबवून वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रित करावेत – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. 19 : कोरोनाचे संकट असतानाही सर्व प्रशासकीय यंत्रणेने कोरोना नियंत्रणविषयक जबाबदारी सांभाळत ‘माझी वसुंधरा’ अभियानही यशस्वीरित्या राबविले. आता

Read more

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान २०२१-२२ चा शुभारंभ वन विभागाच्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ठाणे

Read more

पर्यावरण संरक्षण जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद टेकडीवर 6 हजार वृक्षांची होणार लागवड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यावरण संरक्षणाचा

Read more

भूजल पुनर्भरण, व्यवस्थापन काळाची गरज -सहसंचालक डॉ.साळवे

भूजल व आम्ही’ विषयावर ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन  औरंगाबाद,,५ जून /प्रतिनिधी:- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने यंदा सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त

Read more

पर्यावरण दिनानिमित्त वरळीत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात

Read more

औरंगाबाद शहर सहा महिन्यात कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न -– पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

चिखलठाणा येथील 150 मे.टन घनकचरा प्रकल्पाचे लोकार्पण औरंगाबाद, दिनांक 16 : विविध विकासकामांचे लोकार्पण होत आहेत, शहराच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण

Read more