वातावरणीय बदलाबाबत जनजागृती, मूल्यांकन आणि कृती या त्रिसूत्रीच्या आधारे पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्याचा प्रयत्न – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. महाराष्ट्रात

Read more

खाम नदीच्या पुनरूज्जीवनातून औरंगाबाद शहराचा शाश्वत विकास-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

·        खाम नदी पात्रातील विविध विकासकामांचे थाटात लोकार्पण ·        प्रकल्पात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव ·        स्मार्ट सिटी ‍विकास महामंडळाच्या प्रकल्पांचे उद्घाटन औरंगाबाद,२६ जानेवारी

Read more

पर्यावरणाच्या दृष्टीने औरंगाबाद शहरात डबलडेकर इलेक्ट्रिक बसची आवश्यकता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

औरंगाबाद, २६ जानेवारी / प्रतिनिधी :- महानगर पालिका स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबाद शहराच्या पायाभूत सोयीसुविधा विकसीत करण्याचे काम उत्तमरित्या करत असून

Read more

नदी जिवंत राहील तर शहर जिवंत राहील- प्रशासक पाण्डेय

खाम नदी काठावर श्रमदान औरंगाबाद,२२ जानेवारी /प्रतिनिधी :- खाम नदी पूनरोज्जीवन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा

Read more

वातावरणीय बदलाची झळ कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई,२४ डिसेंबर /प्रतिनिधी:- राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय

Read more

कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाविन्यता, निधीची उपलब्धता आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर द्या – पर्यावरणमंत्रीआदित्य ठाकरे

पुणे ,१६ डिसेंबर/प्रतिनिधी:- कार्बन न्यूट्रल पुणेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाविन्यता (इनोव्हेशन), निधीची उपलब्धता आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे प्रतिपदान

Read more

वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पूर्वजांनी वृक्ष, पाण्याचे महत्त्व ओळखून वृक्ष लागवड केली, पाण्याच्या बचतीसाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वृक्ष

Read more

अँपच्या माध्यमातून वृक्षगणना करून घ्यावी,26 जानेवारी पर्यंत वृक्षगणना अंतिम करण्याचे प्रशासकांचे निर्देश

औरंगाबाद, २१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणने साठी विशेष मोबाईल एप्लिकेशन विकसित करून लोकसहभागातून वृक्षगणना करण्याचे निर्देश आज औरंगाबाद

Read more

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

इलेक्ट्रिक वाहनांच्या कार रॅलीत मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला सहभाग मुंबई, दि. 2 : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता

Read more

हत्ती संवर्धनासाठी सर्वात आधी स्थानिक समूहांचा सहभाग, या प्रकारे खालून वर असा दृष्टीकोन असणे आवश्यक : भुपेंद्र यादव

हत्ती संवर्धन म्हणजेच पर्यावरण संवर्धन :  अश्विनि कुमार चौबे नवी दिल्ली ,१२ऑगस्ट /प्रतिनिधी :- संपूर्ण भारतभरातील हत्ती आणि वाघांच्या गणनेसाठी 2022 मध्ये

Read more