पर्यावरण विशेष:पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे

‘गो-ग्रीन योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद, तीन लाख ग्राहक घेताहेत लाभ, दरमहा १० रुपये सवलत औरंगाबाद ,४ जून /प्रतिनिधी :-पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे.

Read more

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई ,१२ मे /प्रतिनिधी :- वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व

Read more

इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नवी दिल्ली,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- इंडो-पॅसिफिक भूभागातील राष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे

Read more

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

पुणे,३ एप्रिल /प्रतिनिधी :- पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी

Read more

पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पहिल्या पुणे पर्यायी इंधन परिषदेचे उद्घाटन पुणे,२ एप्रिल  /प्रतिनिधी :- पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या

Read more

पर्यावरण पूरक होळी साजरी करा ; वैजापूर पालिकेचे शहरातील नागरिकांना आवाहन

वैजापूर,१६ मार्च  /प्रतिनिधी :-पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे याअंतर्गत शहरवासियांनी होळी हा

Read more

विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई वातावरण कृती आराखडा (MCAP) अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,१३ मार्च  /प्रतिनिधी :- विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या

Read more

प्लास्टिक प्रदूषणावरील ऐतिहासिक ठराव 175 देशांनी पाचव्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण संमेलनात स्वीकारला

भारताने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करून प्लास्टिक प्रदूषण संपवण्याचा प्रवास सुरू केला आहे: भूपेंद्र यादव नवी दिल्ली ,३ मार्च /

Read more

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम

Read more

शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सर्वांनी मिळून काम करूया – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून मंथन परिषदेचे आयोजन व कृती दशकाच्या निमित्ताने सामाजिक सहभागाचा आराखडा मुंबई,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-

Read more