बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी:सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली,१६ डिसेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर परवानगी दिली आहे. यामुळे बैलगाडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून

Read more

देशभरात पाच कोटींहून अधिक खटले प्रलंबित

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेतही व्यक्त केली चिंता नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी पुन्हा

Read more

जॉब देणाऱ्या फेक कंपन्यांपासून सावधान!

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या सापळ्यात अडकवून हजारो रुपयांना गंडा घातला जात असल्याचे उघडकीस आले आहे. तरुणांसाठी जॉब

Read more

सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक; म्हणाल्या ‘मी राजीनामा द्यायला तयार पण…’

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताबाबत केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात

Read more

विवाहासाठी मुलींचे वय १८ वरून २१ होणार:केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली : मुलींचे विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. बुधवारी पुरुषांप्रमाणेच मुलींसाठीही

Read more

उद्यम सखी पोर्टलचा २९५२ महिलांनी घेतला लाभ

नवी दिल्ली : उद्यम सखी पोर्टलचा लाभ आतापर्यंत एकूण २९५२ महिलांनी घेतला आहे, त्यापैकी १७ महिला ओडिशा राज्यातील आहेत. उद्यम सखी

Read more

आता ‘लोकसंख्या नियंत्रण’ विधेयक चर्चेत

नवी दिल्ली : समान नागरी संहिता कायद्याबाबत (सीसीसी) राज्यसभेत एका खासगी सदस्य विधेयकाद्वारे `चाचपणी` केल्यानंतर आठवडाभरात भाजपच्या वतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर

Read more

माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार; आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आरोग्य विभागाचे अभिनंदन

पुणे ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :- माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या

Read more

राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथील सचिवालयाचे उद्घाटन

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे

Read more

‘डिक्की’ने नवउद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टँड अप इंडिया’ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ‘डिक्की’तर्फे  स्वावलंबन संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. देशहितासाठी

Read more