युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई ,​४​ डिसेंबर  / प्रतिनिधी :-पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे.

Read more

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वैजापुरात फेरी

वैजापूर, ४ डिसेंबर  / प्रतिनिधी :- “दिव्यांग व्यक्ती कुणाची–तुमची आमची सर्वांची,” मिळू न सारे ग्वाही देऊ – दिव्यांगांना सक्षम बनवू,

Read more

वैजापूर तालुक्यात महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास मुरूम उपसा

वैजापूर, ४ डिसेंबर  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैधरित्या उपसा सुरू असून या उपशास महसूल अधिकाऱ्यांचे अभय

Read more

संकटात किंवा आपत्तीत हिमालयासारखे स्थिर होउन  दृढ रहावे:

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. आजचा दोहा अचल हिमालय सम रहे, विघ्न आय

Read more

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री

मुंबई ,३ डिसेंबर  / प्रतिनिधी :-जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

Read more

प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून जी-२० शिखर परिषद यशस्वी करूया- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

औरंगाबाद, ३ डिसेंबर / प्रतिनिधी :-भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-20 परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्या अनुषंगाने 13 व 14 फेब्रुवारी

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केला भाजप नेत्यांवर हल्लाबोल

उदयन राजेंचे पत्र जसेच्या तसे रायगड, ३ डिसेंबर  / प्रतिनिधी :-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य काही भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी

Read more

भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस:४ डिसेंबर 

मुंबई ,३ डिसेंबर / प्रतिनिधी :-भारतीय नौदल दरवर्षी 4 डिसेंबर या दिवशी नौदल दिन साजरा करते. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान याच दिवशी, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज भारतीय नौकेने शत्रूला गाफील

Read more

ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा – नाना पाटेकर

नागपूर ,३ डिसेंबर  / प्रतिनिधी :- शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे. ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो,

Read more

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती मुंबई ,३ डिसेंबर  / प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये

Read more