येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे

पुलावरून पाणी ​वाहत ​असल्याने दिवसभर वाहतूक बंद जिंतूर ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिंतूर पासून 15 किमी.अंतरावर असलेल्या ​ये​लदरी धरणाचे  10 दरवाजे ​उघडल्याने ​ धरणा

Read more

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 87 कोटी 66 लाखाहून अधिक मात्रा

गेल्या 24 तासांत, लसीच्या 54 लाख 13 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या सध्याचा रोगमुक्ती दर 97.83% आहे; मार्च 2020 पासूनचा

Read more

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या – आमदार प्रशांत बंब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खुलताबाद ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- गुलाब चक्रीवादळामुळे गंगापूर – खुलताबाद तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, कन्नड, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड  तसेच

Read more

घोडसगाव बंधाऱ्यांची भिंत वाहून गेली; प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल

जळगाव,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारा बहुळा नदीवरील पाचोरा तालुक्यातील घोडसगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या (केटीवेअर) बंधाऱ्याची 3

Read more

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, २९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची

Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार,20 लाख हेक्टरचे नुकसान

अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला

Read more

औरंगाबादमध्ये पावसामुळं दाणादाण…

औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- गुलाब चक्रीवादळाचा धोका  शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना बसेल, अशा इशारा हवामान विभागाकडूनदेण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्रीतून

Read more

जायकवाडी धरणात ८० ते ९० हजार क्युसेक्स वेगाने पाणी दाखल,धरणातुन कुठल्याही क्षणी विसर्ग

औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पैठण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासापासुन मुसळधार पाऊस पडत असल्याने ८० ते ९० हजार

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – खासदार इम्तियाज जलील

नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करुन मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यात

Read more