सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे यांचा निर्धार बीड,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

Read more

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम,मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

मुंबई,२४जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि

Read more

मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार?महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा

औरंगाबाद,२ जुलै /प्रतिनिधी :-  सुप्रीम कोर्टानं आधी मराठा आरक्षण रद्द केलं. त्यापाठोपाठ केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीबाबत दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही

Read more

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का – अशोक चव्हाण

मुंबई ,२जुलै /प्रतिनिधी :-संसदेच्या १०२ व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन

Read more

मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा न्यायालयात: विनोद पाटलांच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल

औरंगाबाद,२०जून /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने पुनर्विचार करावा यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटलांच्या वतीने ॲड. संदीप देशमुख यांनी ‘रिव्ह्यू पिटीशन’ आज दाखल

Read more

मराठा आरक्षण:आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले मनोमन धन्यवाद मुंबई ,१७ जून /प्रतिनिधी :- सरकार

Read more

मराठा आरक्षणाला राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्याची मागणी

औरंगाबाद,१२ जून /प्रतिनिधी:- सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मराठा आरक्षणाचा 2018 चा कायदा अवैध ठरवल्यानंतर पुन्हा मराठा आरक्षणाचा नवा कायदा करून सदरचा नवा

Read more

मराठा आरक्षण: 50 टक्के आरक्षणाची अट शिथिल करण्यासाठी राज्य सरकार पुनर्विलोकन याचिका दाखल करणार

मुंबई ,४ जून /प्रतिनिधी:- मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री

Read more

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका, घेतल्याशिवाय राहणार नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले मुंबई ,३१ मे /प्रतिनिधी:- मराठा समाज मागास असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर

Read more

ईडब्ल्यूएस’ प्रमाणेच मराठा आरक्षणाला घटनादुरुस्तीचे संरक्षण का नाही?-अशोक चव्हाण

मुंबई ,२९मे /प्रतिनिधी :-संसदेत घटनादुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येते तर मराठा आरक्षणासाठीही घटनादुरुस्ती का केली जाऊ

Read more