चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर आज लँडिंग: चंद्रापासून २५ किमी दूर आहे ‘चांद्रयान ३’
नवी दिल्ली : चांद्रयान ३चे विक्रम लँडर सध्याच्या घडीला चंद्राच्या चारही बाजूंना २४ किमी x १३४ किमीच्या कक्षेत फिरत आहे. लँडरचा
Read moreनवी दिल्ली : चांद्रयान ३चे विक्रम लँडर सध्याच्या घडीला चंद्राच्या चारही बाजूंना २४ किमी x १३४ किमीच्या कक्षेत फिरत आहे. लँडरचा
Read moreकेंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची महत्वपूर्ण घोषणा नवी दिल्ली : केंद्र सरकार नाफेडमार्फतदोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची
Read moreचारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :-राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री
Read moreकिमान उपलब्ध तेथे तरी खंड कमी करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाची अपेक्षा छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरवासियांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत खंडपीठाने चिंता व्यक्त करून ज्या भागात नव्या जलवाहिनीच्या कामातील जलकुंभ तयार आहेत तेथे तरी किमान आठ दिवसांपेक्षा कमी कालावधीत पाणी द्यावे, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी व्यक्त केली. मात्र, कामातील अडथळ्यांची कारणे सुनावणीवेळी देताना सध्या मजुरांची कमतरता भासत असल्याचे कंत्राटदारांच्या विधिज्ञांकडून सांगण्यात आले. जलवाहिनीच्या कामानुसार जमीनस्तरावर सहा व जमिनीपासून उंच ५३, असे मिळून ५९ जलकुंभ करण्यात येणार असून अद्यापपर्यंत केवळ चार जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने हनुमान टेकडी परिसरातील जमीनस्तरावरील २१.३० लाख लीटर क्षमतेचा, टिव्ही सेंटरनजीक उंचावरील २१ लाख लिटरचा, हिमायतबाग भागातील ३८ लाख लिटर व दिल्ली गेट परिसरातील ३० लाख लिटरचा जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यातील हनुमान टेकडी व टिव्ही सेंटर परिसरातील जलकुंभ ३१ ऑगस्टपर्यंत तर हिमायतबागेतील ३० सप्टेंबरपर्यंत व दिल्ली गेटचा जलकुंभ ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश यापूर्वीच खंडपीठाने दिले आहेत. याेजनेच्या कामांच्या अडथळ्यांची माहिती कंत्राटदाराच्या वकिलांकडून देण्यात आली. त्यामध्ये मजुरांची कमतरता भासत असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडपीठापुढे शीर्ष कामांच्या संदर्भाने दिलेल्या अहवालात जायकवाडीतील
Read moreमुंबई,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ म्हणजेच बदल घडवूया उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता मॉनिटर्स बनलेले
Read moreआ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी छत्रपती संभाजीनगर– सध्या विविध जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत मात्र या परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी सूचवलेली
Read moreऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार छत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- संधी दार ठोठावत असते. अनेकदा ती संधी संकटांच्या स्वरूपातही येते.
Read moreछत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाची हमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी यावी यासाठी शासनानेमहात्मा गांधी राष्ट्रीय
Read moreछत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना राबवण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. या योजनेअंतर्गत
Read moreछत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- म्हाडा मार्फत सर्वसामान्यांना द्यावयाच्या विविध सेवा सुविधांच्या लाभासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रे, अर्ज स्विकृती व कार्यवाही या प्रक्रिया
Read more