राहुल गांधींच्या हल्ल्यावर अमित शहांचा प्रत्युत्तर:राज्यातील हिंसाचार लज्जास्पद, त्यावरील राजकारण त्याहूनही लज्जास्पद

नवी दिल्ली,​९ ऑगस्ट / प्रतिनिधी:- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरवर भाष्य केले.लोकसभेत विरोधकांच्या अविश्वास ठरावावरील

Read more

अविश्वास प्रस्ताव वाद: ‘शरद पवारांनी सरकार पाडायला सुरुवात केली’, अमित शहांचं सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर

नवी दिल्ली: मणिपूरमधील हिंसाचारावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप आणि एनडीएवर गंभीर आरोप

Read more

काँग्रेसच्या स्वर्थामुळे प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांची  पंतप्रधान पदाची संधी हुकली-नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली,​९ ऑगस्ट / प्रतिनिधी:- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जात भाजप प्रणित शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सत्तेत सामील

Read more

राहुल गांधी पुन्हा अडचणीत; संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप

स्मृती इराणी भडकल्या नवी दिल्ली :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करतांना भाजपचे चांगलेचं वाभाडे

Read more

“तुम्ही लोकांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली” राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले

नवी दिल्ली,​९ ऑगस्ट / प्रतिनिधी:- मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. यानंतर

Read more

‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात पंचप्रण शपथ

छत्रपती संभाजीनगर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार

Read more

मतदान यंत्र चाचणी;जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणुक विभागाने  तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून आज  जिल्ह्याला

Read more

उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी आणणार – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

धाराशिव ,९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-धाराशिव  जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी

Read more

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई,९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे वयाच्या ७०व्या वर्षी मुंबईतील बीकेसी येथील

Read more

शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी

Read more