पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २ हजार ४१९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुणे,३० मार्च /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या पुणे महानगर प्रदेश

Read more

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, ३० मार्च /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत

Read more

राज्यातील उद्योग, व्यापार क्षेत्राला सवलत दरात टप्प्याटप्याने कर थकबाकी भरण्याची अभय योजना

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ योजने’ ची

Read more

राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन मुंबई ,३० मार्च /प्रतिनिधी :- पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय

Read more

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

रत्नागिरी ,३० मार्च /प्रतिनिधी :- शासनाने महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा

Read more

उष्माघात रुग्णावर करावयाची उपयायोजना व उपचार

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :- प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे व जून 4 महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. मार्च 2022

Read more

तृतीय पंथी ओळख दिनानिमित्त मतदार नोंदणीची विशेष शिबिराचे आयेाजन

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :- 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या

Read more

गुटख्‍याचा साठा करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :-गुटख्‍याचा साठा करणाऱ्याला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने मंगळवारी दि.२९ रात्री अटक केली. त्‍याच्‍या ताब्यातून दोन लाख ४४

Read more

औरंगाबादमध्ये २२ फीडरवर भारनियमन

औरंगबाद,२९मार्च /प्रतिनिधी :- विजेच्या वाढत्या मागणीमुळे औरंगाबाद शहरातील ज्या भागात थकबाकीचे व वीज वितरण हानी अधिक आहे अशा २२ फीडरवर मंगळवारी

Read more

गरिबांना पक्की घरे देण्याचे हे अभियान ही केवळ सरकारी योजना नाही तर ग्रामीण भागातील गरिबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची वचनबद्धता आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रामाणिक सरकारचे प्रयत्न आणि सक्षम गरिबाचे प्रयत्न एकत्र येतात तेव्हा गरिबीला हरवता येते-पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्‍ली,२९मार्च /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र

Read more