औरंगाबाद शहराचा नवीन पाणी पुरवठा योजनांच्या कामाला अधिक गती द्या – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,२६ मार्च /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली शासनाची नवीन पाणी पुरवठा योजनाची कामे अधिक गतीने पूर्ण करण्याच्या

Read more

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग महत्त्वपूर्ण – उद्योगमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,२६ मार्च /प्रतिनिधी :-पोलिसांना गतिमान तपासासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग पोलीस दलात करीत गुन्हेगारांच्या मनात दहशत

Read more

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याच्या शाश्वत स्त्रोतांची निश्चिती महत्त्वाची – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड ,२६ मार्च  /प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यातील लोकसंख्या व दरडोई किमान

Read more

लोककला ही महाराष्ट्राची परंपरा, ती जपली पाहिजे – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

लातूरमध्ये राज्य लावणी महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; कोविड काळानंतर लातूरमध्ये पहिल्यांदा लावणी महोत्सव लातूर ,२६ मार्च /प्रतिनिधी :- लावणी, दशावतार, खडी गंमत,

Read more

राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेचे सहकार्य; महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविणार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई,२६ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी

मुंबई,२६ मार्च  /प्रतिनिधी :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन

Read more

राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा

मुंबई,२६ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील 11 पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या

Read more

राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई,२६ मार्च  /प्रतिनिधी :-भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन

Read more

हिंदु नववर्ष स्वागत समितीची रविवार रोजी बैठक

औरंगाबाद,२६ मार्च /प्रतिनिधी :-हिंदू धर्म प्रथेनुसार हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याला साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने सर्व धार्मिक संघटना, संस्था यांची हिंदु

Read more

वैजापूर येथे हॉटेलच्या नोकरांना गावठी कट्टा दाखवून धमकावले ; पिस्तूल व जिवंत काडतूससह तिघांना अटक

वैजापूर,२६ मार्च  /प्रतिनिधी :- नाश्त्याचे बिल मागितले म्हणून हॉटेलच्या नोकरांना गावठी कट्टा दाखवून धमकावणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना

Read more