डोणगाव अतिवृष्टी मदत निधी वाटप घोटाळा प्रकरण ; दोषी तलाठ्यास निर्दोष ठरवले ! चौकशीवर प्रश्नचिन्ह

अधिकाऱ्यांनी दोषी ठरवलेल्या तलाठ्यास निर्दोष कसे ठरवले ? चौकशी अधिकाऱ्यांना तक्रारकर्त्याचा सवाल वैजापूर ,​३०​ मार्च / प्रतिनिधी :-अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीने २०१९

Read more

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२८ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप

Read more

वैजापूर तालुका :अतिवृष्टीचे 111 कोटी 87 लाखाचे अनुदान कागदावरच

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील 82 हजार 262 हेक्टरवरील उभे पिकांची माती झाली.त्यामुळे स्वता कृषि मंत्री,

Read more

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई नाही ;अतिवृष्टीचे अनुदान कागदावरच ..?

वैजापूर ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील 82 हजार 262 हेक्टरवरील उभे पिकांची माती झाली.त्यामुळे स्वतः कृषि मंत्री, स्थानिक

Read more

वैजापूर तालुक्याला अतिवृष्टी नुकसानीची भरपाई नाही ; शेतकऱ्यांमध्ये संताप

वैजापूर तालुक्याला अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळले जफर ए.खान  वैजापूर, ३० नोव्हेंबर :- औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर/ ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे

Read more

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते.

Read more

वैजापूर तालुक्यात 82 हजार 262 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

111 कोटी 87 लाख 63 हजार रुपये मदतीची प्रशासनाची शासनाकडे मागणी जफर ए. खान वैजापूर, १ नोव्हेंबर :-वैजापूर तालुक्यात गेल्या

Read more

अतिवृष्टीने बाधित शेतपिकांची पालकमंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी

रायमोह मंडळातील दुर्दैवी कुटुंबियांचे केले सांत्वन बीड,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांनी केली आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन

Read more

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत – कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

औरंगाबाद, जालना, व बीड जिल्ह्यात कृषिमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद /बीड /जालना ,२१ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी

Read more

वैजापूर शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाने झोडपले ; पिकांचे नुकसान

गोदावरीच्या पाणी पातळीत 40 फुटापर्यंत वाढ  वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरासह ग्रामीण भागात परतीचे पाऊसाने गावाना गुरुवारी पहाटे चांगलेच जोरदारपणे झोडपून काढले.

Read more