शासनाचे उत्पन्न बुडवणाऱ्या जिमखान्यांवर कारवाई करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

मुंबई,१७ जून /प्रतिनिधी :- मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय जमिनीवर अनेक जिमखाने भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. शासनाच्या मालमत्तेवर लाखो रुपये कमवून

Read more

दुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांचे निर्देश मुंबई,१७ जून /प्रतिनिधी :- राज्यातील दुरावस्थेत असलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचारी यांची

Read more

आठ लाख कुटुंबांना विक्रमी वेळेत घरकुले देऊन ग्रामविकास विभागाची कौतुकास्पद कामगिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाआवास अभियानांतर्गत ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश मुंबई, १५ जून /प्रतिनिधी:-  ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा

Read more

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:-  ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास

Read more

महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 31 लाख शेतकरी बांधवाचे 20 हजार कोटी रुपये वर्ग – कृषी मंत्री दादाजी भुसे

आवश्यकतेनुसार खत, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध औरंगाबाद,३० मे /प्रतिनिधी:- जिल्हयात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खत, बियाणे

Read more

सिल्लोड आणि सोयगांव तालुक्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करा- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद, ,२७मे /प्रतिनिधी :- सिल्लोड आणि सोयगांव तालुक्यांची ओळख विकासाच्या माध्यमातून निर्माण होण्याकरिता रस्त्यांची कामे ही गुणवत्तायुक्त झाली पाहिजे. रस्त्याबाबत

Read more

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

मुंबई,२४ मे /प्रतिनिधी:-गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय.

Read more

सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन बळकटीकरणासाठीची कार्यवाही तातडीने करावी- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- सिल्लोड तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने

Read more

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ ,शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का? -उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, १७ मे /प्रतिनिधी:- औरंगबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. शेतीसाठी वीज हा महत्वाचा

Read more

राज्यातील ९९ गावांमधील १३ हजार ५०० मिळकत धारकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान

आतापर्यंत २०५ गावांमधील २७ हजार २१७ मिळकत धारकांना मिळकत पत्रिका प्रदान पुणे, दि. 24 : राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त प्रधानमंत्री

Read more