तलावात पडलेल्या आयुषला वाचविण्यासाठी गेलेल्या शाहिदचाही पाण्यात बुडुन मृत्यू ; वैजापूर तालुक्यातील डवाळा गावावर शोककळा 

वैजापूर ,२५ जून/ प्रतिनिधी :-बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु झाला. ही दुर्घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील

Read more

महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय ; हवामान खात्याने केली घोषणा

मुंबई ,२५ जून /प्रतिनिधी :- बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची वाट बघतली जात होती. ‘बिपरयजॉय’ चक्रिवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. आता राज्यात मान्सूनचं

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील ४३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश नांदेड, २५ जून / प्रतिनिधी :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

Read more

बुलढाण्यातील औरंगजेबच्या कथित घोषणाबाजीप्रकरणी ओवैसींचं स्पष्टीकरण

बुलढाणा ,२५ जून / प्रतिनिधी :-एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं नुकतंच बुलढाणा येथे भाषण झालं. या सभेदरम्यान औरंगजेबच्या नावाच्या

Read more

‘मातोश्री’च्या अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याची फडणवीसांची धमकी

पवारांनी केले तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी कशी? चंद्रपुर : अलमारीत सांगाडे असणाऱ्यांनी सावकारीचा आव आणू नये. सांगाडे बाहेर

Read more

छगन भुजबळांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित दादा स्पष्टच बोलले

मुंबई ,२५ जून /प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद नको. पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, असं वक्तव्य केल्यानंतर

Read more

येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा ! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात विविध विभागाच्या योजनांमधून २ हजार २१३ कोटी रुपयांचे लाभ · हैदराबाद  मुक्तिसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून मुख्यमंत्री

Read more

अन् आता हक्काची भाकर मिळाली ! लक्ष्मीबाईंनी व्यक्त केला आनंद

योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी नांदेड ,२५ जून /प्रतिनिधी :-  जिंदगीनं नेहमी परीक्षा घेतली… लेकरं लहान असताना नवरा मेला, लेकरांना मोठं

Read more

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले

मुंबई ,२५ जून /प्रतिनिधी :- शनिवारी (24 जून) रोजी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला

Read more

देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

कोल्हापूर:- ‘वसुदैव कुटुंबकम’ या तत्वावर वाटचाल करणारा आपला भारत देश अनेक देशांना सहकार्य करत विकास साधत असून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सामाजिक

Read more