आळंदीत वारीला गालबोट? मंदिर प्रवेशावरुन पोलिस वारकऱ्यांमध्ये वाद, पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

पुणे,​११ जून ​/ प्रतिनिधी :- आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली असून वारकऱ्यांच्या

Read more

राज्यात मान्सूनचे आगमन

पुणे,​११ जून ​/ प्रतिनिधी :- जून महिना लागला म्हणजे सर्वाच्या नजरा या पावसाच्या दिशेने लागून असतात. शेतकरी देखील जूनपूर्वी आपल्या शेतीची

Read more

अनिल परब यांच्याविरोधात चार्जशीट दाखल

किरिट सोमय्या यांनी दिली माहिती मुंबई, ११ जून / प्रतिनिधी :- दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब

Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकार या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या वर्षाच्या

Read more

वृक्ष लागवड, संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड प्रकल्पाची पाहणी छत्रपती संभाजीनगर , ११ जून / प्रतिनिधी :- देशात विविध महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणाने

Read more

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले पालखीचे सपत्नीक दर्शन पुणे , ११ जून / प्रतिनिधी :-   ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा,

Read more

शेतकऱ्यांची नाहक अडवणूक करणाऱ्या बँकांना कारवाईचा इशारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दि. ११ : समाजातील सामान्यातील सामान्य माणसाच्या

Read more

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची नायब राज्यपालांना विनंती

दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक देवाण घेवाण, आर्थिक विकासासाठी हे भवन उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर , ११ जून / प्रतिनिधी

Read more

जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी ५० प्रतिनिधींचे आगमन

प्रशासनातर्फे पारंपरिक पद्धतीने स्वागत पुणे, ११ जून / प्रतिनिधी :-   पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या

Read more

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

मुंबई, ११ जून / प्रतिनिधी :-  केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन

Read more