जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1,667 कोटी रुपये निधी जारी

नवी दिल्ली,४ डिसेंबर/प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या  अंमलबजावणीला गती देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला 1,666.64 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.  जलजीवन अभियानाच्या  अंमलबजावणीसाठी राज्याला 2021-22 साठी 7,064.41 कोटी

Read more

नारंगी धरणात पाणी येणार ,पालखेड डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी 33 कोटी 65 लक्ष रुपये मंजूर

जफर ए.खान  वैजापूर ,१ डिसेंबर:-राज्य शासनाने नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या पालखेड धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 33 कोटी 65 लक्ष 69

Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे-पालकमंत्री सुभाष देसाई

पाण्याचा वहनव्यय, कालवा देखभाल दुरस्ती, बांधकाम व पदभरती बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश औरंगाबाद,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे

Read more

नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही आरक्षण टाकू नये – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून या खोऱ्याअंतर्गत असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही

Read more

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर

Read more

शनी देवगांव उच्चपातळी बंधारा : 160 कोटींचे अंदाजपत्रक तयार,लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार–आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या वैजापूर तालुक्यातील शनी देवगांव उच्च पातळी बंधाऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

Read more

प्रगतीपथावर असणारे जलसंधारणाचे प्रकल्प लवकर पूर्ण करा-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर

Read more

शनिदेवगांव व बाजाठाण येथे गोदावरी नदीवर उच्चपातळीच्या बंधारा प्रस्तावास मंजुरी द्यावी-आ.रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नांसदर्भात तालुक्याचे आ.रमेश पाटील बोरणारे यांनी आज राज्याचे जलसंपदामंत्री जयंत

Read more

सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील कामे प्राधान्याने केली जातील – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

परभणी,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मराठवाड्यातील जायकवाडीच्या डावा आणि उजवा कालव्याची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान व पध्दतीनुसार रचना करण्यासाठी वर्ल्ड

Read more

मराठवाडयाच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील– केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. याशिवाय केंद्र सरकारशी सबंधित पाटबंधारे प्रकल्पांची कामे वेळेत

Read more