औरंगाबाद जिल्ह्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 338 कोरोनामुक्त, 203 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 जणांना (मनपा 09, ग्रामीण 11 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44  हजार 338 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 072 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 531 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 203 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा ( 18)

कांचनवाडी 1, डी मार्ट 2, सिध्दार्थ नगर 1, देवळाई चौक 1, शहाबाजार 1, घाटी परिसर 1, टि.व्ही सेंटर 1, बीड बायपास 2, मिलकॉर्नर 1, सिडको 1 अन्य 6  

ग्रामीण (14)

औरंगाबाद 2, गंगापूर 4, खुलताबाद 1, वैजापूर 3, पैठण 4

मृत्यू (01)

घाटी (01)

1.43 पुरुष, कैलास नगर, औरंगाबाद