रोटेगाव येथे नेहरू युवाकेंद्रातर्फे ‘जल चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन

वैजापूर ,२५ मे  / प्रतिनिधी :- नेहरू युवा केंद्र संघटनेने (NYKS) ग्रामपंचायत रोटेगाव येथे जलसंधारण आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण ‘जल चौपाल’ कार्यक्रमाचे

Read more

नारेगावातील विजेच्या समस्यांचे सोडवू -अधीक्षक अभियंता जमधडे यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर ,२५ मे  / प्रतिनिधी :- नारेगाव परिसरातीलविद्युत ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण केले जाईल, ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरून सहकार्य करावे,

Read more

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित – सचिव सुमंत भांगे

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी पर्यटन विभागाच्या पुढाकारातून पदयात्रा मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर

Read more

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून

Read more

जी-२० सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी डीआरआरडब्ल्यूजीसाठीच्या येत्या तीन वर्षांसाठीच्या आराखड्यावर केली चर्चा

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :- जी-20 समूहाच्या आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातील कृतिगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) मुंबई येथे आयोजित दुसरी बैठक आज संपन्न

Read more

वैजापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.९१ टक्के ; यावर्षी निकालात घसरण

वैजापूर ,२५ मे  / प्रतिनिधी :- बारावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ९३.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या आलेल्या परीक्षेत तालुक्यातील ३१ केंद्रावरून सुमारे

Read more

नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभरातील १९ पक्षांचा बहिष्कार

नवी दिल्ली,२४ मे / प्रतिनिधी :-  केंद्र सरकारकडून येत्या २८ मे रोजी नव्या संसदेचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यावर देशभरातील १९ विरोधीपक्षांनी बहिष्कार

Read more

प्रतिक्षा संपली! आज  लागणार बारावीचा निकाल

मुंबई, २४ मे  / प्रतिनिधी :-दहावी आणि बारावी हे दोन शैक्षणिक वर्ष महत्वाची मानली जातात. तेथून करीयरच्या दिशा ठरत असतात. विद्यार्थी

Read more

शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास गुन्हा दाखल होणार; फडणवीसांची बँकांना तंबी

शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, २४ मे  / प्रतिनिधी :-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र

Read more