​’सर्वोच्च’ ताशेरे ​:पण शिंदे -फडणवीस सरकार वाचले​

महाराष्ट्राचे राज्यपाल, सभापतींकडून चूक- सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने  उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचे सरकार पुनःस्थापण्यास सर्वोच्च न्यायालयाचा

Read more

‘संधीसाधू’ :सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला समाचार

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली.

Read more

…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती, राजीनाम्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई :-सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तसंच शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला. यानंतर

Read more

नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे

मुंबई, ११ मे  / प्रतिनिधी :-न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आपला निर्णय दिल्यानंतर राज्यात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. उद्धव

Read more

१६ आमदारांच्या निर्णयाला किती वेळ लागणार? विधानसभा अध्यक्षांनी थेट लंडनहून सांगितली प्रक्रिया

मुंबई, ११ मे  / प्रतिनिधी :-सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले

Read more

कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? – भगतसिंग कोश्यारी

नवी दिल्ली :-सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला

Read more

आजारी उद्धव, राऊत-देसाईंची वाढती उंची:एकनाथ शिंदे यांनी बंडाची पटकथा का आणि कशी लिहिली? 

शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रात ११ महिने जुन्या बंडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले

Read more

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण

हिंगोलीच्या लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा – इंडिया (LIGO-India) ची पायाभरणी मुंबई,११ मे  / प्रतिनिधी :-राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या

Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई, ११ मे  / प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली

Read more

रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा लातूर,११ मे  / प्रतिनिधी :- रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी

Read more