नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द

देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी व्यक्त केले समाधान मुंबई,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी

Read more

राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच एकत्र येऊन महाराष्ट्रासमोरची

Read more

राज्यातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा मुंबई,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- “महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची

Read more

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे ५ हजाराच्या खाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न : संसदीय कार्यमंत्री अनिल परब

नवी दिल्ली ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांची पूर्तता करून प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून

Read more

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे औरंगाबाद येथे आगमन

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी  चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन झाले.

Read more

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी: वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याचीउच्चतम मागणी २४००० ते २४५०० मेगावॅटपर्यंत गेली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले. महावितरणचे संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे यांनी महावितरणच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची नुकतीच ऑनलाईन बैठक घेऊन वीजचोरी करणाऱ्या तसेच अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्यातील‍ रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. २१ एप्रिल ते २८ एप्रिल या आठ दिवसांत अनधिकृत वीजवापरासाठी वीजतारांवर टाकलेले ५१ हजार ५९७ आकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढले आहेत. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस वायर, केबल, स्टार्टर आदी साहित्यही महावितरणने जप्त केले आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडलात ४९६७, लातूर परिमंडलात ३८४८, नांदेड परिमंडलात ९०३०, कल्याण परिमंडलात ४१७८, भांडूप परिमंडलात ३३, नाशिक परिमंडलात ९३१६, जळगाव परिमंडलात ४७९०, नागपूर परिमंडलात २२१, अमरावती परिमंडलात १२००, चंद्रपूर परिमंडलात २९७, गोंदिया परिमंडलात ७१७, अकोला परिमंडलात १८९७, बारामती परिमंडलात ८९१९, पुणे परिमंडलात ९२३ तर कोल्हापूर परिमंडलात १२६१ आकडे काढण्यात आले. या मोहिमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. राज्यभर २४८५ वीजवाहिन्यांवरील जवळपास १९२ मेगावॅट वीजभार कमी झाला आहे. तसेच या मोहिमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होऊन भारनियमनाची तीव्रताही कमी झाली आहे.

Read more

तीन हजारांची लाच स्‍वीकारणाऱ्याला सहा महिने कारावास आणि तीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- ईपीएफची अग्रीम रक्कम ईपीएफ कार्यालयातून मंजूर करुन देण्‍यासाठी सहकारी वॉर्ड बॉय कडून तीन हजारांची लाच स्‍वीकारणाऱ्याला

Read more

जातीवाचक शिविगाळप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा

वैजापूर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- दुचाकीने धडक देऊन दोघांना जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सोनु राजपूत (रा. वैजापूर) याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Read more

अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी महिलांचा वैजापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा

वैजापूर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :-तक्रार देण्यासाठी आलेल्या आदिवासी महिलांबाबत अपशब्द वापरुन समाजाचा अपमान करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवावा या

Read more