चोरवाघलगाव येथे कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन मेळावा

वैजापूर ,२९ मे /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील चोरवघलगाव येथे कृषी विभाामार्फत खरिप हंगामपुर्व शेतकरी मार्गदर्शन मेळावा झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय

Read more

औरंगाबाद ग्रामीण मधील गुंडगिरी व अवैध धंदे संपवणार – पोलिसअधीक्षक मनीष कलवानिया

विरगाव पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणीवैजापूर ,२९ मे /प्रतिनिधी :-औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी  वीरगाव पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीच्या

Read more

विकृत जीवन शैली, विरूद्ध आहार या मुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले-आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी

जालना ,२९ मे /प्रतिनिधी :-विकृत जीवन शैली, विरूद्ध आहार या मुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले. आरोग्य दाते असलेल्या डॉक्टरांचे आयुर्मान

Read more

केंद्र सरकार यावर्षी 2 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम अनुदानापोटी देणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोविड महामारी आणि युद्धामुळे जागतिक बाजारात वाढलेल्या किमती आणि मालाच्या टंचाईचा त्रास शेतकऱ्यांना होऊ दिला नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली

Read more

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव

देशात कोरोनामुळे २४ तासांत ३३ मृत्यू मुंबई : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोक वर काढले असून B.A.4 आणि B.A.5 या दोन

Read more

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई,२८ मे /प्रतिनिधी :-  मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील

Read more

सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-मिफ्फ 2022 29 मे पासून होणार सुरु

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन मुंबई,२८ मे /प्रतिनिधी :- सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 चे उद्या,म्हणजेच 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पाच

Read more

नांदेडचा कायापालट करणाऱ्या विकास कामांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भू‍मिपूजन

नांदेड,२८ मे /प्रतिनिधी :- नांदेड महानगरातील वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते व इतर आवश्यक सोई-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम

Read more

‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातूनअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसमृद्धी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला,२८ मे /प्रतिनिधी :- ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,२८ मे /प्रतिनिधी :-  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन

Read more