शाळा सुरक्षा कायद्यासंदर्भात लवकरच बैठक – शंभुराज देसाई

मुंबई, २४ मार्च  /प्रतिनिधी :- शाळा सुरक्षा कायद्यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील समिती स्थापन करण्याचा निर्णय

Read more

‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

नवी दिल्ली,२४ मार्च  /प्रतिनिधी :-केंद्र शासनाच्या ‘उन्नती’ प्रकल्पातंर्गत, आरसेटीच्या माध्यमातून (ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण) प्रशिक्ष‍ित होऊन आर्थिकरित्या सक्षमपणे आपली आणि

Read more

गुणवत्ता राखल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा (आयडॉल) ५२ वा वर्धापन दिन मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :- शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण

Read more

बीडीडी चाळींना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शरद पवार नगर, राजीव गांधी नगर असे नाव

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत घोषणा कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल जोगेश्वरीत मुंबईकरांसाठी जागतिक दर्जाचे हॉस्पिटल

Read more

गुजरात विकास मॉडेलकडे एक अनुकरणीय उदाहरण म्हणून पाहिले जात आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले नवी दिल्ली,२४ मार्च  /प्रतिनिधी :-लोकशाहीत लोकप्रतिनिधींची भूमिका सर्वात महत्त्वाची असते,

Read more

पंतप्रधानांनी कलाकार आयुष कुंडलची भेट घेतली

दिव्यांग कलाकारासोबतची ही भेट “अविस्मरणीय क्षण” असल्याचे नमूद केले नवी दिल्ली,२४ मार्च  /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष कुंडल

Read more

महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी उगारला बडगाअन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्धही चौकशी व कारवाईचे

Read more

मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पित्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

वैजापूर न्यायालयाचा निकालवैजापूर,२४ मार्च  /प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वडीलास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Read more

मास्क वगळता कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध हटवले

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढू नये, यासाठी सरकारने २०२० पासून अनेक निर्बंध लादले होते. मात्र

Read more

विक्रमी निर्यात आत्मनिर्भर भारताचा महत्त्वाचा टप्पा : पंतप्रधान

नवी दिल्ली,२३ मार्च  /प्रतिनिधी :-भारताने निश्चित केलेले 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

Read more