प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक – प्रसन्न जोशी

नवी मुंबई,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- प्रशासनात अनेक चांगले उपक्रम आणि इतरांना मार्गदर्शक कामे उभी राहतात. परंतु याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही.

Read more

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी अलिबाग, २७जुलै /प्रतिनिधी :- महाड तालुक्यातील

Read more

चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत चिपळुणात तळ ठोकून रत्नागिरी, २४जुलै /प्रतिनिधी :- चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे

Read more

नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्‍णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुदुर्गनगरी ,२५जून /प्रतिनिधी :- नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी

Read more

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना हद्दपार होऊ शकतो – खासदार शरद पवार

कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या 50 खाटांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण सिंधुदुर्गनगरी, १८जून /प्रतिनिधी :- एका मोठ्या

Read more

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर सुविधा उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणातील धोकादायक दरडग्रस्त गावांचेही होणार पुनर्वसन; कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुंबई,२७मे /प्रतिनिधी :- राज्यातील कोकण किनारपट्टीवरील

Read more

तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गनगरी,२१ मे /प्रतिनिधी:-  तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

समुद्र किनाऱ्यावरील  रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  जिल्ह्यातील १३ हजार ३८९ नागरिकांचे स्थलांतरण अलिबाग ,१८मे /प्रतिनिधी :-  तोक्ते चक्रीवादळाचा

Read more

तोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी,,१७ मे /प्रतिनिधी:- तोक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा  सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे या वादळात फार मोठे नुकसान

Read more