मंत्रिमंडळ निर्णय:तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय,252 कोटी रुपयांची मदत जाहीर

मुंबई, २७मे /प्रतिनिधी :- राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read more

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२५ : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच

Read more

तोक्ते चक्रीवादळ: नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

वीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा मुंबई,१८मे /प्रतिनिधी :-  तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा,

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

समुद्र किनाऱ्यावरील  रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  जिल्ह्यातील १३ हजार ३८९ नागरिकांचे स्थलांतरण अलिबाग ,१८मे /प्रतिनिधी :-  तोक्ते चक्रीवादळाचा

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या वीजयंत्रणेची प्रचंड हानी,18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत

महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई, दि.18: गेल्या 24 तासांमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी,,१७ मे /प्रतिनिधी:- तोक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा  सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे या वादळात फार मोठे नुकसान

Read more

सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण

 ‘तौक्ते’ वादळाचा फटका, 3 तास मुंबई विमानतळ राहणार बंद रायगडच्या नागरिकांचं स्थलांतरमुंबई-गोवा मार्गावर 12 झाडं कोसळलीस्थानिक प्रशासनानं पडलेली झाडं हटवलीमहाड,

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे ४४७ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती

सिंधुदुर्गनगरी, १६मे /प्रतिनिधी – तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी

Read more

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान; वैभववाडी तालुक्यास सर्वाधिक फटका

पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल सिंधुदुर्गनगरी/पालघर, १६मे /प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे.

Read more