औरंगाबाद जिल्ह्यात 46 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 124 कोरोनामुक्त, 308 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१६जुलै / प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज50 जणांना (मनपा 17, ग्रामीण 33) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 124कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 46 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46  हजार 900 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 468जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हाप्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा (10) एन-9 येथे  1,बीड बायपास 1, बजरंग चौक 1, मयुर पार्क हर्सुल 1, उल्कानगरी 2, अन्य 4

ग्रामीण (36) औरंगाबाद 5, फुलंब्री 1, गंगापूर 5, कन्नड 7, खुलताबाद1, वैजापूर 10, पैठण 7 

मृत्यू (03)

घाटी (02) 1.  70, स्त्री, पेंडेफळ,वैजापूर2.    60,पुरुष,अंबा, कन्नडखासगी (01)1.     62, पुरुष, भवानी नगर,पैठण