त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

स्पर्धेच्या युगात कल्पकतेला विशेष महत्व आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नाविण्य शोधणे हा मानवी स्वभाव आहे. हिंगोली येथील एम.ए, बीएड उच्च

Read more

लग्नात संतोष बांगर यांना पाहताच 50 खोकेच्या घोषणा

हिंगोली,​३​१ मे / प्रतिनिधी :-एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठ भगदाड पाडत बंड केलं. यापुर्वी येवढ मोठ बंड शिवसेनेत कधीही घडलं नव्हतं.

Read more

माळेगावच्या भीषण अपघातात पाच जणांसह १९० मेंढ्या जागीच मृत, दोन जण गंभीर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ झालेल्या अपघातात पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण

Read more

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री अब्दुल सत्तार

महाराष्ट्र दिनानिमित्त संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम हिंगोली ,​१ मे ​/ प्रतिनिधी :- जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा

Read more

हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ​,२१  एप्रिल / प्रतिनिधी :- “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा

Read more

हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागातील 80 टक्के रिक्तपदे येत्या सहा महिन्यात भरण्यात येणार- हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :- नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना टप्पा

Read more

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल

Read more

ठाकरे गटाच्या खासदारानेच दिला उद्धव ठाकरेंना घरचा आहेर

हिंगोली,५ मार्च  / प्रतिनिधी :-शिंदेंसह ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्यावर सर्वजण उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार ठरवत असताना आता परभणीचे ठाकरे गटाचे

Read more

हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढताना दुसऱ्या जिल्ह्यावर अन्याय होणार नाही-– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,२८ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-उर्ध्व पैनगंगा हा मोठा

Read more

परभणी येथे एकूण १०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सुधारणा कार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन

हळदीसाठी प्रसिद्ध हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन  परभणी/ हिंगोली,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   उत्तम

Read more