जयश्री आव्हाड यांचे अल्पशा आजाराने निधन

वैजापूर ,​३०​ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील गोदावरी काॅलनीतील रहिवासी श्रीमती जयश्री उत्तमराव आव्हाड (वय ७६ वर्ष) यांचे मंगळवारी (ता.27) सांयकाळी अल्पशा आजारामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.सेवानिवृत्त नायब तहसीलदार उत्तमराव आव्हाड यांच्या त्या पत्नी तसेच वैजापूर महसूल उपविभागात कार्यरत अव्वल कारकून राजेंद्र आव्हाड यांच्या आई होत.