मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात,आज होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई दि १४:  महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंजवडी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ पुणे दि ११: कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात

Read more

दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई, दि. ११ :  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

Read more

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई दि १०:   कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड

Read more

चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत; कोकणवासियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री

मुंबई, दि १०:  निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून 

Read more

नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबई, दि. १० : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार

Read more

समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांचे टापू निर्माण करून राज्यभर समृद्धी आणावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा मुंबई, दि.9 : राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे.

Read more

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

भूमिगत विद्युत वाहिन्या, बंधारे, निवारे प्राधान्याने उभारणार मुंबई दि. ८ : जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ३९७.९७ 

Read more

“शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे” कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि ८ : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच

Read more