राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार

मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसणार मुंबई, २४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि

Read more

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीतील निर्णय मुंबई,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य

Read more

सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, ६ऑगस्ट /प्रतिनिधी :- चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या

Read more

खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात

कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मुंबई,२८जुलै /प्रतिनिधी  :- कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा भरमसाठा फी वसूल करणाऱ्या शिक्षण सम्राटांना

Read more

शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल:सहा हजार 100 पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

मुंबई,८जुलै /प्रतिनिधी :- राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा

Read more

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक मुंबई ,२२जून /प्रतिनिधी:- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त

Read more

बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्ह, लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होणार

मुंबई, 2 जून/प्रतिनिधी :-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC) महत्वाची बातमी आहे. राज्य सरकार दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करणार आहे. राज्य

Read more

राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे नांदेडच्या गोदावरी नदी पात्रात विसर्जन

नांदेड ,२५ मे /प्रतिनिधी :-– काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे आज नांदेडच्या गोदावरी नदी पात्रात विधीवत विसर्जन करण्यात

Read more

बारावीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा,दहावीच्या परीक्षा रद्दवर शिक्षणमंत्री ठाम 

मुंबई ,२३ मे /प्रतिनिधी :- सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं

Read more

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय:महाराष्ट्र बोर्डाच्या पहिली ते आठवीचे विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षी परीक्षेविना पास 

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज

Read more