माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती करा – कृषिमंत्री दादाजी भुसे

५ डिसेंबरला जागतिक मृदा दिनी ग्रामस्तरावर जमीन आरोग्य पत्रिकेचे होणार वाचन मुंबई, दि. 4 : ‘जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर

Read more

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १३ : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप

Read more

खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 12 : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध

Read more

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २ : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी  हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे

Read more

कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई दि. 29 – राज्यातील कांदा उत्पादक

Read more

सिल्लोड तालुक्यात मका प्रक्रिया उद्योग उभारणीबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई, दि. ७ : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे दोन पैसे

Read more

पिकांच्या साठवणुकीसाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या कांदा साठवणुकीच्या ‘महाओनियनच्या’ सहा प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई, दि. १: कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी

Read more

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू – कृषि मंत्री दादाजी भुसे

नांदेड  दि. २७ :-  मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी

Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत-कृषी मंत्री दादाजी भुसे

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी औरंगाबाद, दि. 26 : औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या

Read more

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

औरंगाबाद, दिनांक 26 : मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित

Read more