नायगव्हाण व आंचलगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.बोरणारेकडून सत्कार

वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नायगव्हाण व आंचलगाव गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची” निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच सर्व संचालक व ग्रामस्थांनी

Read more

वसंत क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील वसंत क्लब या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.25) सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वसंत क्लबच्या सभागृहात झालेल्या या

Read more

वैजापूर शहर ग्रामीण भागात नवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ

वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व ग्रामीण भागात सोमवारी रोजी आदिशक्ती चा उत्सव नवरात्र मोठया उत्साहात आरंभ झाला, सकाळपासून देवीची मूर्ती स्थापना विविध

Read more

मातंग समाज संघटित होण्याची गरज – सचिन साठे

वैजापूर येथे मातंग समाजाचा मेळावा वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- आजही मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, संघटित राहण्याचा अभाव आहे व एक दुसऱ्यावर

Read more

मन की चाल कुचाल है (स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. आजचा दोहा मन

Read more

पीएफआयवर बंदी घालणार! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुणे, २५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)कारवाया आणि पुण्यातील त्या आंदोलनातील पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या

Read more

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे ,२५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही

Read more

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी ‘मन की बात’मधून साधला संवाद, ‘हे’ महत्वाचे मांडले मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद,हा संवाद त्यांच्याच शब्दांत  माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या

Read more