लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :-लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या

Read more

औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही; मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :- आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व

Read more

येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन:मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :-महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवनाला अनन्यसाधारण

Read more

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर

Read more

उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तेव्हा…

जग बदलवताना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच तुमच्या बोलण्याला

Read more

नाशिक-दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत; आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार नाशिक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक ,२७ जुलै /प्रतिनिधी :-नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक-पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू

Read more

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस ; वैजापूर येथे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह

वैजापूर,२७ जुलै /प्रतिनिधी :- काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना ईडीने दिलेल्या नोटीस व मोदी सरकारच्या चाललेल्या सूडबुद्धीचे राजकारण व

Read more

शासन सदैव भारतीय जवान व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी – डॉ.अनंत गव्हाणे

23 वा कारगील विजय दिवस उत्साहात साजरा औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :- सर्व सेवेत श्रेष्ठ अशी सेवा म्हणजे देशसेवा आहे, ही

Read more

कारगिल विजय दिनाचे स्मरण करणे आवश्यक –तहसिलदार रमेश जसवंत

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :-‘कारगिल युद्धात शहिद झालेल्या अमर जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवसाचे स्मरण करणे आवश्यक आहे’ असे प्रतिपादन तहसिलदार, रमेश जसवंत

Read more

हेल्थ केअर आणि फ्रंट लाईन वर्कर्सनी प्रिकॉशन डोस घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांनी प्रथम पात्रतेनंतर प्रिकॉशन डोस (Precaution Dose)

Read more