औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

मुंबई ,१६ जुलै /प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकारने अल्पमतात असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत फडणवीस-शिंदे सरकारने नामांतरणाबाबतचे महत्वाचे निर्णय पुन्हा

Read more

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून धनखड यांना उमेदवारी

नवी दिल्ली,१६ जुलै /प्रतिनिधी :- भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय

Read more

औरंगाबादचे संभाजीनगर नकोच : इम्तियाज जलील

औरंगाबाद,१६ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये १६ जून रोजी तब्ब्ल दीड तास राज्याच्या

Read more

राज्यात २३८२ कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई ,१६ जुलै /प्रतिनिधी :-राज्यात आज २३८२ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आठ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची

Read more

खासदार गावितांसह पालघर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

पालघर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शुक्रवारी रात्री, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद

Read more

राज्यात पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी, अनेक बेपत्ता!

मुंबई ,१६ जुलै /प्रतिनिधी :- राज्यात गेल्या पंधरा दिवसात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतक-यांसह व्यापा-यांना मोठ्या नुकसानीलाही समोरे जावे

Read more

संभाजीनगरचा प्रस्ताव स्थगित केल्याच्या निषेधार्थ शिंदे- फडणवीस सरकारविरोधात वैजापुरात शिवसेनेची निदर्शने

वैजापूर,१६ जुलै /प्रतिनिधी :- ठाकरे सरकारने घेतलेला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव शिंदे सरकारने स्थगित केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी वैजापूर येथे

Read more

सरकारच्या वतीने संवाद मजबूत करण्यासाठी ‘पाच-सी’ मंत्राचा अंगीकार करावा-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला

नवी दिल्ली,१६ जुलै /प्रतिनिधी :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे, भारतीय माहिती

Read more

देशातील नागरिकांसाठी टेलि – लॉ सेवा (कायदेशीर माहिती आणि सल्ला देण्यासाठी संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी सेवा) या वर्षापासून मोफत उपलब्ध- कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू

जयपूर,१६ जुलै /प्रतिनिधी :- देशातील नागरिकांसाठी टेलि – लॉ (कायदेशीर माहिती आणि सल्ला देण्यासाठी संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर) सेवा

Read more

आपत्तीत धोके टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागांचा आढावा नाशिक,१६ जुलै /प्रतिनिधी :- जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती सदृश 

Read more