राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर

राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ‘या’ दिवशीपासून सुरू होणार मुंबई : राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असून

Read more

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता मुंबई,३० मार्च  /प्रतिनिधी :-केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग

Read more

संवैधानिक नैतिकता जपल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणे अशक्य – डॉ. अशोक चौसाळकर

छत्रपती संभाजीनगर,१८ मार्च  / प्रतिनिधी :-  लोकसभेचा उद्देश हा लोकांच्या कल्याणाचा विचार करत कायदे करणे हा आहे. लोकशाहीच्या मार्गाने विकास घडवून आणण्यासाठी

Read more

अंबाजोगाई शहरात होणारे मराठी विद्यापीठ विदर्भात पळवले – राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अंबाजोगाई ,१३ मार्च /प्रतिनिधी :-अंबाजोगाई शहरात होणारे मराठी विद्यापीठ विदर्भात पळवले आहे. हे नियोजित मराठीचे विद्यापीठ पुन्हा अंबाजोगाई शहरात स्थापित

Read more

‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक

इतर शाळांनीही प्रेरणा घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन मुंबई,१० मार्च  /प्रतिनिधी :-‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये

Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अधिक सहा गुण

चुका मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी मुंबई: बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका

Read more

बीएडचा चार वर्षांचा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून 

नवी दिल्ली,​४​ मार्च / प्रतिनिधी:- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने शैक्षणिक सत्र 2023-24 पासून देशभरातील 57 शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये (TEIs) एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) सुरू केला आहे. नवे

Read more

इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना मंगळवारपासून सुरूवात

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन मुंबई ,२० फेब्रुवारी /प्रतिनिधी

Read more

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन

Read more

शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई ,​६​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत.

Read more