पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखड्यासाठी उपसमितीला मंजुरी; पाठ्यक्रम लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

मुंबई,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग

Read more

जी-२० परिषदेत आजपासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई, १६ जून / प्रतिनिधी :- भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक

Read more

सर्व शाळांसाठी आता एकच गणवेश

एक राज्य, एक गणवेश’ ही संकल्पना यावर्षीपासून अस्तित्त्वात येणार राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली घोषणा मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक

Read more

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती

पहिल्या टप्प्यात 30 हजार, तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती

Read more

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,२५  एप्रिल / प्रतिनिधी :- कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती

Read more

शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे

मुंबई,२४  एप्रिल / प्रतिनिधी :-  शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत

Read more

इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना मंगळवारपासून सुरूवात

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन मुंबई ,२० फेब्रुवारी /प्रतिनिधी

Read more

विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुंबई ,१९ जानेवारी  / प्रतिनिधी :- ‘प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला

Read more

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, १६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज

Read more