सरकारी कर्मचा-यांचा संप मागे! सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र

Read more

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या

Read more

“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर…”; राज्य सरकारवर टीका करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदा आणि द्राक्षाचे

Read more

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट -माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचा विधानसभेत आरोप

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा

Read more

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील

Read more

छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाळूज’ प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगरातील वाळूज प्रकल्पाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे, इतर बाबी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्याची

Read more

‘शेतकरी लाँगमार्च’च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी; जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

शेतकऱ्यांनी ‘लाँगमार्च’ आंदोलन थांबवावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई,१७ मार्च  /प्रतिनिधी :- शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून

Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार ठरले असमर्थ; शेतकऱ्यांच्या प्रश्नी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक

निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र हे फक्त घोषणांपुरते दानवेंनी लगावला सरकारला टोला मुंबई,१७ मार्च /प्रतिनिधी :-  शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी

Read more

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई,१७ मार्च  /प्रतिनिधी :- सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक

Read more

राज्यातील १ हजार ८२ पोलिस  ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,१७ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील 1 हजार 89 पोलिस ठाण्यांपैकी 1 हजार 82 पोलिस  ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या

Read more