“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर…”; राज्य सरकारवर टीका करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदा आणि द्राक्षाचे

Read more