आक्रोशाची ठिणगी औरंगाबादमध्ये , वणवा दिल्लीत पोहोचणार-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा इशारा
औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत पडली आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्याने महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली
Read more