कौटुंबिक न्‍यायालयात दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली

औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास, अशा काही कारणांमुळे दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली. कौटुंबिक  न्‍यायालयात ठेवण्‍यात आलेल्या ३९ प्रकरणांपैकी २२ प्रकरणांची

Read more