झूम ॲप वापरताना सावध राहा : ‘महाराष्ट्र सायबर’चे नागरिकांना आवाहन

मुंबई दि.२०- सध्या अनेकजण घरुन काम (Work From Home) करत आहेत.ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम (zoom) या सॉफ्टवेअरचा जास्त

Read more

लॉकडाऊनच्या काळात ४९१ सायबर गुन्हे दाखल; २६० जणांना अटक

मुंबई दि.20-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 491 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 260

Read more

राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४८४ गुन्हे दाखल; २६० लोकांना अटक

मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४८४ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले

Read more

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल

राज्यात ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक मुंबई दि.१६- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८०  गुन्हे दाखल झाले आहेत,  २५८ जणांना अटक करण्यात

Read more

राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४७८ गुन्हे दाखल; २५८ लोकांना अटक

मुंबई दि.१५ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर गैरवापर करुन आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले

Read more

लॉकडाऊनच्या काळात ४७७ सायबर गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

मुंबई दि.१४-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २५८

Read more

राज्यात लॉकडाऊनच्या काळात ४७३ गुन्हे दाखल; २५६ लोकांना अटक

मुंबई दि.१२ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७३ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून

Read more

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

मुंबई दि.११- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली

Read more

लॉकडाऊनच्या काळात ४६७ गुन्हे दाखल; २५५ लोकांना अटक

मुंबई, दि.१० : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले

Read more

लॉकडाऊनच्या काळात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक

मुंबई दि.८- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले

Read more