महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

मुंबई ,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे

Read more

राष्ट्रीय कर्करोग ग्रिडने केली नवीन डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्राची स्थापना

मुंबई ,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- डिजिटल तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या माध्यमातून देशभरात कर्करोग उपचार आणि देखभाल प्रक्रियेत जास्तीतजास्त सुधारणा व्हावी या उद्देशाने

Read more

बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनासाठी भरीव केंद्रीय निधी उपलब्ध व्हावा – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

कामगारांच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविणार मुंबई ,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व

Read more

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या

Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला!

नवी दिल्ली : शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे

Read more

नामांतराचे ३ ठराव मंजूर:औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव सभागृहात

उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील  असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर  मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर,

Read more

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री!-उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

Read more

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Read more

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब:केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला अप्रत्यक्ष टोला

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण हर घर तिरंगा मोहीम हाती घेतली. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात

Read more

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच

Read more